पोस्ट्स

"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा...

जिथे भेळ तिथेच खेळ

इमेज
        नमस्कार मित्रांनो मी प्रत्येकवेळी आपल्यासाठी नवनवीन विचार घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही देखील त्याला भरभरून प्रतिसाद देखील देत आहात आणि असेच सहकार्य निरंतर ठेवावे हीच अपेक्षा आपणाकडून आहे.आणि जे विचार आहेत ते सोप्या स्पष्ट भाषेत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे.आजचा आपला ब्लॉग आहे 'जिथे भेळ तिथेच खेळ' तर नक्कीच हा ब्लॉग देखील आपल्याला आवडेल हीच अपेक्षा करतो.         ' जिथे भेळ तिथेच खेळ' हा विषय मी आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि ज्यांना काही तर्क वितर्क लावायचा आहे ते लावू शकतात आणि कमेंट्स मध्ये नमूद देखील करू शकता.आजच्या राजकीय परिस्थितीला पाहता प्रत्येक वर्ग आजच्या राजकारणाला कंटाळलेला आपल्याला दिसत आहे.राजकारण एवढे खिळखिळी झाली आहे राजकारण काहींना नकोसा वाटणारा विषय झाला आहे.राजकारणाने पूर्णपणे दूषित वातावरण केले आहे नागरिकांच्या समस्या दूर करायचे सोडले आणि टीका टिपण्णी वर जास्त जोर दिला जात आहे.         आजचा तरुण वर्ग राजकारणात उतरतोय मात्र ज्यांच्याकडे खायला भेटेल त्याचेच तुणत...

शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का?

इमेज
         आज शिक्षण व्यवस्थेवर काही बोलणार आहोत आणि नक्कीच आपल्याला हे आवडेल देखील आपल्या ब्लॉगचा विषय आहे शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का? शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का याला मी जाणूनबुजून प्रश्न चिन्ह दिला आहे कारण मी यात काही विचार मांडणार आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे त्यावरून आपल्याला शिक्षण व्यवस्थामधील होत चालेले बाजारीकरण समजेल.        देशात राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला समजेल देशातील मूळ मुद्यावरून जनतेची दिशाभूल केली जातेय आणि त्यात आपला तरुण वर्ग भरकटत चालला आहे.देशात मूळ मुद्दा उरतो तो म्हणजे 'शिक्षण' शिक्षणावर जेवढ्या प्रमाणात भर दिला गेला पाहिजे तो दिला जात नाहीये राजकीय नेते टीका करण्यात व्यस्त आहे मात्र शिक्षणापासून सामान्य वर्ग दूर होत चालला आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.आज मितीला शिक्षण व्यवस्था संपलेली असल्याचे दिसून येत आहे.सामान्य जनतेला योग्य शिक्षण घेता येत नसल्याने आज आपल्या पाल्याला शिक्षणापासून दूर करून कामात गुंतवत आहे त्याच मूळ कारण म्हणजे 'शिक्षणाचे बाजारीकरण.'     ...

विश्वास ठेवत असाल तर ठेवा पण पूर्ण झोकू नका

इमेज
         नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज ब्लॉक लिहिण्यासाठी वेळ भेटला आणि आज आपण महत्वपूर्ण विषयाकडे वळणार आहोत त्यासाठी ब्लॉग लिहीत असताना वाचकांना काय हवंय हे देखील पाहिले पाहिजे आणि सध्या मितीला रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडीवर जाऊनच मी हा ब्लॉग लिहितोय आणि नक्कीच तो आपल्याला देखील हीच अपेक्षा करूया.          प्रत्येकजण जीवनात अनेक समस्येशी झगडत असतो आणि त्यातून देखील तो मार्ग काढत असतो मात्र काही प्रसंग असे देखील येतात त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी त्याची इच्छा शक्ती नसते आणि ती ईच्छा शक्ती निर्माण करण्यासाठी त्याला कोणाचा ना कोणाचा आधार तर घ्यावाच लागतो त्यासाठी अडचणींना सामोरे जात असताना त्या अडचणींवर मात करणे देखील त्याच्यासाठी ही एक महत्वाची परीक्षा असते आणि त्यात काही लोक पास देखील होतात आणि काही लोक त्यात अपयशी देखील ठरू शकतात (मी ठरू शकतात म्हणलोय)लक्षपूर्वक वाचण्यावर भर द्या विनंती.         जीवनात काही व्यक्ती रागिष्ट स्वभावाचे असतात तर काही शांत स्वभावाचे असतात आपण रागिष्ट आणि शांत स्वभ...

युवा पिढी दंगलीच्या खाईत.

इमेज
        नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन विषयावर प्रकाश टाकणार  आहोत देशात जिथे तिथे जातीचे आणि धर्माचे राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याला मुख्यतो जबाबदर कोणाला मानायचं हे अजून देखील कोणाला समजले नाही. जो तो उठतोय आणि बोलतोय माझ्या धर्मावर संकट आले आहे म्हणून आम्ही काही गोष्टींना विरोध करीत आहोत.मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये कोणत्या धर्माचा अथवा समाजाचा उल्लेख करणार नाही मी जो हा ब्लॉग लिहीत आहे तो वाचत गेल्यावर पुढे समजेल मला या ब्लॉगच्या माध्यमातून देशातील तरुणांना काय मेसेज द्यायचा आहे तो.चला तर आपण आपल्या मूळ मुद्याला हात घालूया.         मित्रांनो देशात आर्थिक मंदीच्या दिशेने देश वाटचाल करताना दिसत आहे पेट्रोलच्या किमती खाद्यपदार्थ यांच्या किमती गगनाला भिडले असले तरी देशातील राजकीय नेते मंडळी आपल्या स्वार्थापायी यावर पडदा टाकताना आपण पाहत आहोत महागाई का वाढत आहे यावर मात्र कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.महागाई वाढत आहे मात्र प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांना युवकांना त्यांच्या पूर्वीच्या पगारावरच अव...

पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे.

इमेज
        आज आपण एक आगळ्यावेगळ्या विषयाकडे लक्ष देण्याची छोटासा प्रयत्न करणार आहोत.पुनर्विवाहला पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का  यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.महिलांनी पुनर्विवाह केला पाहिजे का नाही यावर आपण थोडा विश्लेषनात्मक मुद्देसूद चर्चा करणार आहोत.चला तर पाहूया पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का.महिलांवर पुरुषांकडून होणारा अत्याचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी व उपाय.अडचणी निर्माण का होतात आणि त्या झाल्यावर त्यावर उपाय काय करावे लागतील हे देखील पाहण्याची गरज आहे.         विवाह झाल्यानंतर पती पत्नी मध्ये वाद हा होतच असतो वाद हा कशामुळे होतो हे देखील पाहणे काळाची गरज छोटा वाद हा किती विकोपाला जाऊ शकतो हे सर्वांना ज्ञात आहे.एकमेकांची मन जुळणे हे मुलीचे किंवा मुलाचे लग्न त्यांच्या इच्छा नसताना देखील करणे किंवा दोघांचे लग्ना अगोदर कोणाशी प्रेम सबंध असणे हे देखील कारणे असू शकतात.अगोदर लग्नाआगोदर घडलेल्या घटना विसरून जीवनाची वाटचाल करणे हेच योग्य अन्यथा संसार सुखाचा होऊ शकत नाही.         एकमेकांवर संश...

भोंग्याकडे लक्ष शिक्षणाकडे दुर्लक्ष?

इमेज
          आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देशात होत असलेल्या दूषित राजकारण संदर्भात बोलणार आहोत.देशात महागाई आणि शिक्षणाचे बाजारीकरण यावर आपण प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. भोंग्याकडे लक्ष आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष. आजच्या ब्लॉगचा शीर्षक आहे.चला तर पाहूया शिक्षण आणि भोंगा नेमकी भानगड काय आहे ते.           देशातली राजकीय परिस्थिती ही दूषित झालेली पहायला मिळत आहे.धर्माच्या नावखाली काही राजकीय नेते मंडळी आपली राजकीय भाजत आहे त्यात संकोचिंत बुद्धीचे कार्यकर्ते हे कोणताही विचार न करता हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरत आहे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की पोलीस अपली कारवाई करून परिस्थिती बिघडवू टाकणाऱ्या टोळीवर गुन्हे देखील दाखल करीत आहे.नंतर कार्यकर्ते कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात बिझी होतायेत.           देशात धर्माच्या नावाखाली युवकांची डोके फिरवून भलत्याच खाईत ओढण्याचा काम सध्याची राजकीय वातावरण करत आहेत.कोरोनामुळे आर्थिक मंदी आली यावर कोणीही ब्र काढला नाही मात्र भोंगा आणि हनुमान च...

ऑनलाईन शिक्षणाने तरुण पिढी घडतेय?

इमेज
        आज आपण तरुण पिढी संदर्भात काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरच तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाने घडतेय? ऑफलाईन शिक्षणच तरुण पिढीच्या ज्ञानात भर पाडू शकते?या आदी विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत.         आजचे तरुण युवक कोणत्या मार्गाला जात आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच.भारत देश हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जात आहे.नक्कीच आजची तरुण पिढी ही योग्य मार्गाने जात आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.आजची तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल मध्ये वेगळेच कारनामे करतायेत आणि त्याला जबाबदार आहे सरकारी यंत्रणा.          ऑनलाइन शिक्षण हे नावापुरते राहिलेले पहावयास मिळत आहे.ऑफलाईन शिक्षण हे विध्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भर टाकण्यास तत्पर होती.विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाने विचाराने कमकुवत होत चाललेला दिसत आहे.विद्यार्थी दहावीत गेला तरी मराठी वाचण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर देशाचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे.         ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाह...